नमः सभायै ........
मुळात मानवी मन हे आनंदाने ओतप्रोत भरलेलच सकारात्मक असत...काळाच्या ओघात दुनियादारीच्या रेट्यात ते प्रदूषित होतं....तर मुळच्या आनंदी सकारात्मकतेला वाढविणारे स्वतः आनंदात्मक राहून आनंद पसरविणारे मन लेखनाची उर्मी देते त्यातून वाचकांना आनंद मिळावा यासाठी हा लेखनानंद .......
Wednesday, May 17, 2017
कविता
#कविता
जेव्हा मला तुझी खूप सय येते ना देवा
नसतोस तू जवळ मग तुझा करते मी धावा
किमान तुझ्या ह्रदयात दे अढळस्थान
सतत ठेव मनात," मी तुझीच" याचे भान
करू नकोस उपेक्षा आता तू उगाच
सत्वर पाव देवा रे जन्मामध्ये याच.
No comments:
Post a Comment